Sunday, August 7, 2022
  • Login
Rajkiyakatta
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • राजकारण
  • जनरल
  • व्हीडीओ
  • आरोग्य
  • कृषी
  • देश विदेश
  • नौकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • राजकारण
  • जनरल
  • व्हीडीओ
  • आरोग्य
  • कृषी
  • देश विदेश
  • नौकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Rajkiyakatta
No Result
View All Result

“आज कितीतरी शेतकऱ्यांचे प्राण वाचले असते” कृषी कायदा मागे घेतल्यानंतर संजय राऊतांची पहिली टीका

राजकीय कट्टा by राजकीय कट्टा
November 19, 2021
in महाराष्ट्र
0
“मोदी है तो मुमकिन है, हे अशा वेळी खरं वाटतं” सामनातून पुन्हा एकदा संजय राऊत यांचा मोदी सरकारला टोला
0
SHARES
106
VIEWS

मुंबई प्रतिनिधी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवे कृषी कायदे मागे घेण्याची घोषणा केली. हे कायदे मागे घेण्याची प्रक्रिया संसदेच्या अधिवेशनात सुरू होईल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदीनि सांगितले. या घोषणेनंतर आता देशभरातून प्रतिक्रिया येत आहेत. शिवसेना खासदार संजय राऊत यांनीही पंतप्रधानांच्या या घोषणेनंतर पहिली प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी त्यांनी पंतप्रधानांच्या निर्णयाचे स्वागत केले असून सरकारवर टीका देखील केली आहे.

‘गेल्या दीड वर्षापासून काळ्या कृषी कायद्यांविरोधात देशातले शेतकरी आंदोलन करत होते. सरकारची भूमिका सुरुवातीपासूनच आडमुठेपणाची होती. काही झाले तरी झुकणार नाही, शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य करणार नाही अशी त्यांची भूमिका होती. शेतकऱ्याच्या आंदोलनाकडे सरकारने पूर्णपणे दुर्लक्ष केले होते. या काळात अनेक शेतकऱ्यांचे मृत्यू झाले. लखीमपूर खेरीमध्ये शेतकऱ्यांना चिरडून मारण्यात आले.

लाठ्या आणि गोळ्या चालवल्या तरीही शेतकरी हटला नाही. शेतकऱ्यांना दशतवादी, खलिस्तानी, पाकिस्तानी अशा उपाध्या देण्यात आल्या. पण शेतकऱ्यांनी घेतलेल्या भूमिकेवर देशातील जनतेच्या भावना सुद्धा त्यांच्यासोबत होत्या. अखेर पंतप्रधानांना काळे कायदे मागे घ्यावे लागले,’ असे संजय राऊत म्हणाले.

‘यात राजकारण आहेच. पंजाब आणि उत्तर प्रदेशच्या निवडणुकीत भाजपाच्या पायाखालची वाळू सरकत आहे. शेतकरी संतप्त आहे. ते आपले पराभव करतील या भीतीने हे कायदे मागे घेतले असावेत. तरीही उशीरा का होईना पंतप्रधानांनी देशाचा आवाज ऐकला आणि पहिल्यांदाच मन की बात देशाच्या भावनेशी जोडली गेली आहे. त्यांचे मी अभिनंदन करतो,’ असे संजय राऊत यांनी म्हटले.

Previous Post

दिल्लीत शेतकऱ्यांचा जिलेबी वाटून जल्लोष, पण आंदोलन मागे घेणार नाहीत

Next Post

“होय मीच त्या बारचा मालक” समीर वानखेडे’चे नवाब मालिकांना उत्तर

Next Post
नवाब मलिक यांच्या पत्रकार परिषदेनंतर एनसीबी कोर्टात जाणार

"होय मीच त्या बारचा मालक" समीर वानखेडे'चे नवाब मालिकांना उत्तर

ताज्या धडामोडी

सोलापुरातील चिंचपूरमध्ये उद्धव ठाकरेंचें यश;  सात पैकी सात सदस्य विजयी

सोलापुरातील चिंचपूरमध्ये उद्धव ठाकरेंचें यश;  सात पैकी सात सदस्य विजयी

by राजकीय कट्टा
August 5, 2022
0

सोलापुर: राज्यातली सत्ता हातून गेल्यानंतर शिवसेनेच्या उध्दव ठाकरे गटाचे 7 पैकी 7 सदस्य निवडून आलेत. सोलापूरमध्ये उध्दव ठाकरे यांच्या गटाचं पहिलं खातं...

“म्हसोबाला नाही बायको आणि सटवाईला नाही नवरा”, अशी परिस्थिती महाविकास आघाडीची – गोपीचंद पडळकर

“म्हसोबाला नाही बायको आणि सटवाईला नाही नवरा”, अशी परिस्थिती महाविकास आघाडीची – गोपीचंद पडळकर

by राजकीय कट्टा
August 3, 2022
114

सांगली : म्हसोबाला नाही बायको आणि सटवाईला नाही नवरा, अशी महाविकास आघाडी तीन पक्षांची अवस्था झाली आहे. एकमेकांना ॲडजस्ट करून घेतात....

Kapil Sibal | “…तर बहुसंख्य आमदार चुकीच्या पद्धतीने सरकार पाडून सत्ता मिळवतील” ; कपिल सिब्बल यांचा कोर्टात तगडा युक्तिवाद

Kapil Sibal | “…तर बहुसंख्य आमदार चुकीच्या पद्धतीने सरकार पाडून सत्ता मिळवतील” ; कपिल सिब्बल यांचा कोर्टात तगडा युक्तिवाद

by राजकीय कट्टा
August 3, 2022
0

नवी दिल्ली : शिवसेनेतील उद्धव ठाकरे गटाशी बंडखोरी करून एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत सरकार स्थापन केले. एकनाश शिंदे यांनी शिवसेनेचे ४०...

“आम्ही आमच्या मतदार संघात फोन केले तर…” ; उदय सामंत यांचा इशारा

“आम्ही आमच्या मतदार संघात फोन केले तर…” ; उदय सामंत यांचा इशारा

by राजकीय कट्टा
August 3, 2022
0

मुंबई : राज्याचे माजी मंत्री आणि एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील झालेले आमदार उदय सामंत यांच्या गाडीवर काल पुण्याच्या कात्रजमध्ये हल्ला...

अभ्यासू व कल्पक नेता-सुधीर मुनगंटीवार

अभ्यासू व कल्पक नेता-सुधीर मुनगंटीवार

by राजकीय कट्टा
July 30, 2022
0

उस्मानाबाद राजकीय कट्टा वाढदिवस विशेषआज मा.सुधीरभाऊं मुनगंटीवार यांचा वाढदिवस सगळ्या महाराष्ट्रात साजरा होत आहे, संपूर्ण महाराष्ट्रात आपल्या अभ्यासु व कल्पक...

भाजपा सत्तेत येताच कळंबमध्ये विकासकामांना गती; अजित पिंगळे यांच्या प्रयत्नाला यश

भाजपा सत्तेत येताच कळंबमध्ये विकासकामांना गती; अजित पिंगळे यांच्या प्रयत्नाला यश

by राजकीय कट्टा
July 27, 2022
0

जाहिरात कळंब : महाराष्ट्रात भारतीय जनता पार्टी शिवसेना युती शिंदे-फडणवीस सरकार सत्तेत आले असून कळंब येथे भाजपा तुळजापूर आमदार राणाजगजितसिंह...

  • मुखपृष्ठ
  • राजकारण
  • जनरल
  • व्हीडीओ
  • आरोग्य
  • कृषी
  • देश विदेश
  • नौकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक

© 2021 DK Technos - Provides Technical Suppor Contact Us.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • आरोग्य
  • कृषी
  • जनरल
  • देश विदेश
  • नौकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • व्हीडीओ
  • शैक्षणिक

© 2021 DK Technos - Provides Technical Suppor Contact Us.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In