Thursday, June 30, 2022
  • Login
Rajkiyakatta
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • राजकारण
  • जनरल
  • व्हीडीओ
  • आरोग्य
  • कृषी
  • देश विदेश
  • नौकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • राजकारण
  • जनरल
  • व्हीडीओ
  • आरोग्य
  • कृषी
  • देश विदेश
  • नौकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Rajkiyakatta
No Result
View All Result

राज्यातल्या लॉकडाउन नियमावलीचा पुनर्विचार करावा अन्यथा – उदयनराजे भोसले यांचा इशारा

राजकीय कट्टा by राजकीय कट्टा
April 7, 2021
in महाराष्ट्र
0
राज्यातल्या लॉकडाउन नियमावलीचा पुनर्विचार करावा अन्यथा – उदयनराजे भोसले यांचा इशारा
0
SHARES
141
VIEWS


राज्यात करोनाने पुन्हा आपले डोकं वर काढलं आहे. आज वाह्द्त असलेली रुग्णसंख्या राज्य सरकारच्या चिंतेत भर घालणारी आहे. त्यात ३० एप्रिल पर्यंत सोमवारी रात्री ८ पासून निर्बंधांची अंमलबजावणी सुरू झाली.


मात्र या निर्बंधांना व्यापारी तसेच छोट्या उद्योजकांसह अनेकजण विरोध करत आहेत. विरोधी पक्षाकडूनही या निर्बंधांना विरोध करण्यात येत आहे. भाजपा खासदार उदयनराजे भोसले यांनीही सरकारला कडक शब्दात इशारा दिला आहे.या संदर्भात खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी फेसबुकवर पोस्ट करत ठाकरे सरकारला इशारा दिला आहे.

काय म्हंटले आहे छत्रपती उदयनराजे भोसले यांनी आपल्या पोस्टमध्ये वाचा


संपूर्ण महाराष्ट्रात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढत असून मुंबई-पुण्यासारख्या शहरातील रुग्णांची संख्याही झपाट्याने वाढत आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने घातलेल्या निर्बंधांना छोटे व्यावसायिकांसह विविध क्षेत्रातून जोरदार विरोध होत आहे. कोरोना काळात लावण्यात आलेल्या कठोर निर्बंधांमुळे सर्वसामान्य माणसांमध्ये कमालीची अस्वस्थता निर्माण झाली आहे. जर लॅाकडाऊन सारखी परिस्थिती कायम राहणार असेल तर या दरम्यान बुडणाऱ्या रोजगाराची भरपाई सरकारने थेट लाभार्थ्यांच्या बॅंक खात्यात जमा करून जनतेला किमान दिलासा द्यावा. अन्यथा जनतेत उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही.

राज्यात ज्याप्रकारे लॉकडाऊनसदृश्य परिस्थती निर्माण झाल्यामुळे जनतेत कमालीची अस्वस्थता आहे. हे निर्बंध घालताना सरकारने विविध क्षेत्रांतील परिणामांचा अजिबात विचार केलेला दिसत नाही. त्यामुळे काही ठिकाणी लोक रस्त्यावर उतरुन त्याचा विरोध करत आहेत. अनेक क्षेत्रांना या लॉकडाऊनचा मोठा फटका बसत असून अर्थव्यवस्थेलाही त्याचा मोठा फटका बसत आहे. त्यामुळे रिटेलर्स, छोटे दुकानदार, छोटे हॉटेल्स, केश कर्तनालय, फेरीवाले, गॅरेजवाले, या सर्वांच्या रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यांना विशिष्ट नियमावली घालून देवून त्यांचा रोजगार सुरू ठेवावा.

गेल्या वर्षी मार्चमध्ये अचानकपणे लॉकडाऊन झाल्यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसला. लाखो लोकांचा रोजगारही गेला होता. त्यामुळे अनेक लोक दारिद्र्य रेषेखाली ढकलले गेले. ही बाब लक्षात घेवून सरकारने अर्थव्यवस्थेचे कमीत-कमी नुकसान होईल आणि कोरोनाची साखळी मोडण्यास मदत होईल असे नियोजन करणे आवश्यक आहे कोरोनामुळे विद्यार्थ्यांचेही मोठे शैक्षणिक नुकसान झाले आहे. त्याचाही सरकारने तज्ञांची समिती नेमून गांभीर्याने विचार करावा. शैक्षणिक फी बाबतसुद्धा शासन कोणताही ठोस निर्णय घेताना दिसत नाही. ही बाब चिंतेची आहे.

माझी सरकारला कळकळीची विनंती आहे की, सरकारने पुन्हा विचार करून तसेच व्यापारीवर्गाशी चर्चा करुन त्यांना दिलासा देण्याबाबत निर्णय घ्यावा. सर्वांना विश्वासात घेऊन, गरीबांचे जीवन आणि अर्थकारणाला बाधा होणार नाही याचा विचार करावा. शेतमाल तसेच औद्योगिक मालाचा पुरवठा कायम ठेवण्यासाठी वाहतूक सुरू ठेवावी. तसेच संपूर्ण लॅाकडाऊन नियमावलीमध्ये सुसूत्रता आणून सर्वसामान्य जनतेचे दैनंदिन जीवन पूर्वपदावर आणावे.

Previous Post

शिवसेना माजी आमदार तृप्ती सावंत यांचा भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश

Next Post

अनिल देशमुखांच्या राजीनाम्यावर आता अभिनेत्री कंगना राणावतने लगावला मुख्यमंत्र्यांना टोला

Next Post
अनिल देशमुखांच्या राजीनाम्यावर आता अभिनेत्री कंगना राणावतने लगावला मुख्यमंत्र्यांना टोला

अनिल देशमुखांच्या राजीनाम्यावर आता अभिनेत्री कंगना राणावतने लगावला मुख्यमंत्र्यांना टोला

ताज्या धडामोडी

आ.ज्ञानराज चौगुलेंच्या निषेधार्थ उमरग्यात संतप्त शिवसैनिकांनी काढली रॅली

आ.ज्ञानराज चौगुलेंच्या निषेधार्थ उमरग्यात संतप्त शिवसैनिकांनी काढली रॅली

by राजकीय कट्टा
June 29, 2022
0

उमरगा-उमरगा तालुक्यातील संतप्त शिवसैनिकांनी आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या निषेधार्थ मंगळवारी शहरातून रॅली काढली. या रॅलीचे नेतृत्व माजी तालुका प्रमुख सुरेश...

कन्हेरवाडी येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार..

कन्हेरवाडी येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार..

by राजकीय कट्टा
June 22, 2022
0

कळंब (राजकीय कट्टा प्रतिनिधी)भारतीय जनता पार्टी कन्हेरवाडी यांच्या तर्फे विद्या विकास हायस्कूल कन्हेरवाडी येथे गुणवंत विद्यार्थी व त्यांच्या पालकांचा सत्कार...

कळंब येथील अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाच्या मंजूरीचा मार्ग सुकर-आ.कैलास पाटील

एकनाथ शिंदे यांच्या तावडीतून निसटला सेना आमदार, केला चिखलातून पायी प्रवास..

by राजकीय कट्टा
June 22, 2022
0

उस्मानाबाद : राज्यात सध्या राजकीय ड्रामा पहायला मिळत आहे. शिवसेना नेते तथा मंत्री एकनाथ शिंदे हे शिवसेनेच्या काही आमदारासह सुरत...

उस्मानाबादच्या माळरानावर फुलविली शिक्षणगंगा – डॉ.प्रतापसिंह पाटील वाढदिवस व्यक्तिविशेष

उस्मानाबादच्या माळरानावर फुलविली शिक्षणगंगा – डॉ.प्रतापसिंह पाटील वाढदिवस व्यक्तिविशेष

by राजकीय कट्टा
June 19, 2022
0

लेखक बालाजी भातलवंडे (जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी सोशल मीडिया उस्मानाबाद उस्मानाबाद (राजकीय कट्टा व्यक्तिविशेष ) खेड्यातून तालुक्याला गेलेल्या माणसाची झेप जिल्ह्याकडे असते....

युवक काँग्रेसच्या वतीने ईडीच्या कारवाई विरोधात मशाल पेटवून निषेध

युवक काँग्रेसच्या वतीने ईडीच्या कारवाई विरोधात मशाल पेटवून निषेध

by राजकीय कट्टा
June 19, 2022
0

भूम (राजकीय कट्टा प्रतिनिधी )गोलाई चौकात मशाल पेटवून निषेध व्यक्त करण्यात आला.शहरातील गोलाई चौकामध्ये विधानसभा युवक काँग्रेसच्या वतीने सोनिया गांधी...

एस.एम.पब्लिक स्कूलचा सलग ९व्या वर्षी १००% निकाल, विद्यार्थी व शिक्षक आवर होतय कौतुकानं वर्षाव

by राजकीय कट्टा
June 18, 2022
0

परंडा एसएम पब्लिक स्कुल या माध्यमिक विद्यालयातील इयत्ता १०वी मार्च/ एप्रिल २०२२परीक्षेचा निकाल सलग ९ व्यांदा १००%...

  • मुखपृष्ठ
  • राजकारण
  • जनरल
  • व्हीडीओ
  • आरोग्य
  • कृषी
  • देश विदेश
  • नौकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक

© 2021 DK Technos - Provides Technical Suppor Contact Us.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • आरोग्य
  • कृषी
  • जनरल
  • देश विदेश
  • नौकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • व्हीडीओ
  • शैक्षणिक

© 2021 DK Technos - Provides Technical Suppor Contact Us.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In