Sunday, May 22, 2022
  • Login
Rajkiyakatta
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • राजकारण
  • जनरल
  • व्हीडीओ
  • आरोग्य
  • कृषी
  • देश विदेश
  • नौकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • राजकारण
  • जनरल
  • व्हीडीओ
  • आरोग्य
  • कृषी
  • देश विदेश
  • नौकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Rajkiyakatta
No Result
View All Result

मनसे टेलिकॉम सेनेच्या मागणीला यश, २८ नाही तर ३० दिवसांचा रिचार्ज देण्याचे ट्राय’चे आदेश

राजकीय कट्टा by राजकीय कट्टा
January 28, 2022
in Uncategorized, महाराष्ट्र
0
0
SHARES
2.5k
VIEWS

मुंबई | पैसे महिन्याभराचे आणि रिचार्ज फक्त २८ दिवसांचा का असा प्रश्न काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र नवनिर्माण टेलिकॉम सेनेचे अध्यक्ष सतीश रत्नाकर नारकर यांनी थेट टेलिकॉम कंपन्यांना पत्र व्यवहार करून विचारला होता. तसेच एमएनटीस’च्या या मागणीला अनेक सामान्य नागरिकांनी पाठिंबा सुद्धा दिला होता. मात्र या मागणीला यश आलेले दिसून येत आहे.

यापुढे टेलिकॉम कंपन्यांना २८ दिवसांऐवजी ३० दिवसांचा रिचार्ज प्लॅन द्यावा असे आदेश ट्राय’ने (भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण) कंपन्यांना दिले आहे. त्यामुळे वर्षभरात एका महिन्याच्या रिचार्ज प्लानचे पैसे ग्राहकांचे वाचणार आहे. सदर मागणी काही महिन्यांपूर्वी एमएनटीस’ने उचलून धरली होती. तसेच याच मुद्द्यावर आंदोलनाची हाक सुद्धा दिली होती.

महाराष्ट्र नवनिर्माण टेलीकॉम सेनेच्या मागणीला यश.
30 दिवस वैधता असलेला एकतरी रिचार्ज प्लॅन हवा; TRAI चे निर्देशhttps://t.co/TlLpPikW5O
Source : "सकाळ" pic.twitter.com/f1pKeMxETK

— Satish R N (@SatishRNarkar1) January 28, 2022

मात्र आता एमएनटीसच्या मागणीला यश आलेले दिसून येत असून संघटनेने ट्राय )भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण) बरोबर केलेल्या पत्रव्यवहाराला यश आलेले दिसून येत आहे. या संदर्भात बोलताना एमएनटीस सेनेचे अध्यक्ष सतीश नारकर म्हणाले की, आजवर कंपन्यांनी २८ दिवसांचा रिचार्ज देत ग्राहकांकडून पुन्हा महिन्याचे पैसे वसूल केले आहे. तसेच अक्षरशः ग्राहकांची लूटच केली आहे.

तसेच पुढे बोलताना ते म्हणाले की, जर तुम्ही महिन्याभराचे पैसे ग्राहकांकडून घेता तर त्यांना २८ दिवसांची सेवा का पुरवता त्यामुळे ग्राहकांना वर्षाकाठी १३ वेळा रिचार्ज करावा लागत आहे. त्यामुळे वर्षाच्या १२ महिन्यात १३ व्या महिन्याचा रिचार्ज मारून एका महिन्याचे पैसे ग्राहकांना विनाकारण टेलिकॉम कंपन्यांना द्यावे लागत आहेत असे मत त्यांनी बोलताना मांडले आहे.

Previous Post

भविष्यात नळाद्वारे दारू…; आशिष शेलारांचा ठाकरे सरकारला टोला

Next Post

12 आमदारांचे निलंबन रद्द झाल्यावर भास्कर जाधवांचं मोठं वक्तव्य,

Next Post
12 आमदारांचे निलंबन रद्द झाल्यावर भास्कर जाधवांचं मोठं वक्तव्य,

12 आमदारांचे निलंबन रद्द झाल्यावर भास्कर जाधवांचं मोठं वक्तव्य,

ताज्या धडामोडी

मनसे, शिवसेना पाठोपाठ आता नाना पटोलेंसह प्रमुख नेते जाणार अयोध्या दौऱ्यावर

मनसे, शिवसेना पाठोपाठ आता नाना पटोलेंसह प्रमुख नेते जाणार अयोध्या दौऱ्यावर

by राजकीय कट्टा
May 21, 2022
0

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपला अयोध्या दौरा स्थगित केला असला तरी आता काँग्रेस नेत्यांनी अयोध्या वारी करण्याचा निर्धार केला...

९ हजार कोटींहून अधिक रुपयांच्या घोटाळ्याचा कॉंग्रेसने केला शिवसेनेनेवर आरोप

९ हजार कोटींहून अधिक रुपयांच्या घोटाळ्याचा कॉंग्रेसने केला शिवसेनेनेवर आरोप

by राजकीय कट्टा
May 21, 2022
0

महाविकास आघाडीत शिवसेनेसोबत उभ्या असलेल्या काँग्रेसने मुंबई महापालिकेवर मोठा आरोप केला आहे. बीएमसीतील प्रकल्पग्रस्त पुनर्वसन योजनेंतर्गत बिल्डरांना दिलेल्या कंत्राटात ९...

पुण्याच्या मेळाव्याला वसंत मोरे यांना खुर्ची मिळेल का? दिपाली सय्यद यांचा टोला

पुण्याच्या मेळाव्याला वसंत मोरे यांना खुर्ची मिळेल का? दिपाली सय्यद यांचा टोला

by राजकीय कट्टा
May 21, 2022
0

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची पुण्यात २२ मे रोजी सभा होणार आहे. पुण्याच्या स्वारगेट परिसरातील गणेश कला क्रीडा रंगमंच येथे...

‘अभ्यास करता येत नसेल तर भाजपची कॉपी करा पण ओबीसी आरक्षण पास करा’

‘अभ्यास करता येत नसेल तर भाजपची कॉपी करा पण ओबीसी आरक्षण पास करा’

by राजकीय कट्टा
May 21, 2022
0

राज्य ओबीसी आरक्षणाचा मुद्दा तापत असताना दुसरीकडे सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर आरोप लागवण्यात व्यस्त आहे अशातच मध्यप्रदेशात ओबीसी आरक्षणावर लागलेल्या...

‘त्या’ कारमध्ये नरेंद्र मोदी असते तरीही ती फोडली असती, हे बाळासाहेबांचे शिवसैनिक

ब्रिटीश संसदेत मोदींविरुद्ध भाषण, राष्ट्रवादीने शेअर केला व्हिडिओ

by राजकीय कट्टा
May 21, 2022
0

राष्ट्रवादीने पुन्हा एकदा केंद्रातील भाजप सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. एका ब्रिटीश खासदाराच्या भाषणाचा व्हिडिओ शेअर करत राष्ट्रवादीने मोदींना लक्ष्य...

मोदींना अजूनही कोरोना समजलेला नाही; राहुल गांधी यांनी पुन्हा साधला पंतप्रधान मोदींवर निशाणा

राष्ट्रीय सुरक्षेवर वाटाघाटी नकोत, पंतप्रधानांनी देशाचे रक्षण करावे

by राजकीय कट्टा
May 21, 2022
0

सुरक्षितेच्या मुद्द्यावरून काँग्रेस नेते राहील गांधी यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे सुरक्षा आणि प्रादेशिक अखंडतेच्या मुद्दय़ावर...

  • मुखपृष्ठ
  • राजकारण
  • जनरल
  • व्हीडीओ
  • आरोग्य
  • कृषी
  • देश विदेश
  • नौकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक

© 2021 DK Technos - Provides Technical Suppor Contact Us.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • आरोग्य
  • कृषी
  • जनरल
  • देश विदेश
  • नौकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • व्हीडीओ
  • शैक्षणिक

© 2021 DK Technos - Provides Technical Suppor Contact Us.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In