Monday, May 23, 2022
  • Login
Rajkiyakatta
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • राजकारण
  • जनरल
  • व्हीडीओ
  • आरोग्य
  • कृषी
  • देश विदेश
  • नौकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • राजकारण
  • जनरल
  • व्हीडीओ
  • आरोग्य
  • कृषी
  • देश विदेश
  • नौकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Rajkiyakatta
No Result
View All Result

महाराष्ट्राने आतापर्यंत अनेक संकटाला तोंड दिले, पण संकटासमोर कधी हात टेकले नाहीत – जयंत पाटील

राजकीय कट्टा by राजकीय कट्टा
May 1, 2021
in महाराष्ट्र
0
महाराष्ट्राने आतापर्यंत अनेक संकटाला तोंड दिले, पण संकटासमोर कधी हात टेकले नाहीत – जयंत पाटील
0
SHARES
80
VIEWS


मुंबई : १ मे महाराष्ट्र दिनानिमित्त राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी तमाम जनतेला महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. यावेळी जनतेला संबोधित करताना ते म्हणाले की, महाराष्ट्राने आतापर्यंत अनेक अस्मानी – सुलतानी संकटाला तोंड दिले, पण संकटासमोर कधी हात टेकले नाहीत. कोरोनाच्या महामारीत देखील महाराष्ट्र डगमगणार नाही, असा विश्वास मंत्री जयंत पाटील यांनी व्यक्त केला आहे. महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनानिमित्त जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी राज्यातील जनतेला आणि कामगारांना शुभेच्छा दिल्या.


डॉक्टर व आरोग्य सेवेतील प्रत्येकजण आपल्या प्राणाची पर्वा न करता लढत आहेत. जनता संयमाने शासनाचे नियम पाळत आहेत. सर्वांच्या प्रयत्नांना यश मिळून आपला कणखर महाराष्ट्र पुन्हा मोकळा श्वास घेईल हे नक्की,” असं जयंत पाटील यावेळी म्हणाले. दरम्यान यावेळी संयुक्त महाराष्ट्रासाठी तसेच कोरोना विरुध्द लढ्यात हौतात्म्य पत्करलेल्या सर्व वीरांना जयंत पाटील यांनी आदरांजली वाहिली.


यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी लसीच्या मुद्द्यावरून केंद्रावर निशाणा साधला होता, सुरुवातीला तयार होणारी लस दुसऱ्या देशात पाठवल्यामुळे आपल्याला लसींची कमतरता जाणवत असल्याचा आरोप उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माध्यमांशी बोलताना केला. सुरुवातीला तयार झालेली लस दुसऱ्या देशात पाठवायची काहीही गरज नव्हती असे आपले स्पष्ट मत असल्याचं पवार म्हणाले. “१८ते ४४ वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणाची सुरुवात करायचा निर्णय घेतला होता आणि त्यासाठी एक रकमी पैसे भरायचे आमचे नियोजन होते. पण लस देण्याचा पूर्ण अधिकार केंद्र सरकारने हाती घेतला आहे. भारत बायोटेक कडे लस मिळवण्यासाठी आपण प्रयत्न करत आहोत.

Previous Post

सेनेच्या नगरसेवकाने शिवबंधन तोडून राष्ट्र्वादीत केला प्रवेश !

Next Post

भारताच्या कोरोना परिस्थितीचे भयावह चित्र मांडणाऱ्या विदेशी मीडियावर कंगना भडकली !

Next Post
कंगनाच्या लस घेण्याबाबत केलेल्या वक्तव्यावर नेटकऱ्याने चांगलेच सुनावल

भारताच्या कोरोना परिस्थितीचे भयावह चित्र मांडणाऱ्या विदेशी मीडियावर कंगना भडकली !

ताज्या धडामोडी

आमदार नितेश राणेची संजय राऊतांवर अश्लिल भाषेत टिप्पणी

आमदार नितेश राणेची संजय राऊतांवर अश्लिल भाषेत टिप्पणी

by राजकीय कट्टा
May 23, 2022
0

मुंबई | पुन्हा एकदा आमदार नितेश राणे यांनी कसदार संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे. महाराष्ट्रातलं राजकारण काही दिवसांपासून अधिक...

पश्चिम बंगालचे भाजपा खासदार अर्जुन सिंह यांचा तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश

पश्चिम बंगालचे भाजपा खासदार अर्जुन सिंह यांचा तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश

by राजकीय कट्टा
May 23, 2022
0

पश्चिम बंगालमधील बैरकपूरचे भाजपचे खासदार अर्जुंन सिंह यांनी पक्षाला रामराम करत तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. तृणमूल काँग्रेसचे सरचिटणीस अभिषेक...

संभाजी राजेंच्या अडचणीव वाढणार शिवसेना राज्यसभेच्या दोन्ही जागा लढवणार

संभाजी राजेंच्या अडचणीव वाढणार शिवसेना राज्यसभेच्या दोन्ही जागा लढवणार

by राजकीय कट्टा
May 23, 2022
0

मुंबई | राज्यसभेची अपक्ष निवडणूक लढवणाऱ्या संभाजीराजे छत्रपतींनी ४२ मतांची तजवीज केली का? असा सवाल शिवसेना खासदार संजय राऊत यांनी...

“बहिण म्हणून सांगते वसंत भाऊ एकदा काय तो.” रुपाली ठोंबरेचा सल्ला

“बहिण म्हणून सांगते वसंत भाऊ एकदा काय तो.” रुपाली ठोंबरेचा सल्ला

by राजकीय कट्टा
May 23, 2022
0

मतभेद कुठेतरी मनभेदापर्यंत जायला लागले आहेत. ते जाऊ नयेत यासाठी मी प्रयत्न करतोय. पण वेगवेगळ्या माध्यमातून हे दाखवलं जातंय की...

वर्क फ्रॉम होममध्ये व्यस्त असलेल्या मुख्यमंत्र्यांना ओबीसी आरक्षणाबाबत गांभीर्य नाही

शिवसेना आमदाराकडूनच मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या पायलट प्रोजेक्टविरुद्ध एल्गार

by राजकीय कट्टा
May 23, 2022
0

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा पायलट प्रोजेक्ट असलेल्या समृद्धी महामार्गाच्या कामाविरोधात आता शिवसेनेचे एक आमदारच मैदानात उतरले आहेत. समृद्धी महामार्गाच्या कामाच्या...

फसवी योजना मंजूर करणारे फडणवीस आता मोर्चा काढणार, आमदार अंबादास दानवे यांची घणाघाती टीका

फसवी योजना मंजूर करणारे फडणवीस आता मोर्चा काढणार, आमदार अंबादास दानवे यांची घणाघाती टीका

by राजकीय कट्टा
May 23, 2022
0

औरंगाबाद | औरंगाबाद शहरातील पाणी प्रश्न पेटला असतानाच भाजपाकडून आज विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भव्य असा मोर्चा काढला...

  • मुखपृष्ठ
  • राजकारण
  • जनरल
  • व्हीडीओ
  • आरोग्य
  • कृषी
  • देश विदेश
  • नौकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक

© 2021 DK Technos - Provides Technical Suppor Contact Us.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • आरोग्य
  • कृषी
  • जनरल
  • देश विदेश
  • नौकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • व्हीडीओ
  • शैक्षणिक

© 2021 DK Technos - Provides Technical Suppor Contact Us.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In