Monday, May 23, 2022
  • Login
Rajkiyakatta
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • राजकारण
  • जनरल
  • व्हीडीओ
  • आरोग्य
  • कृषी
  • देश विदेश
  • नौकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • राजकारण
  • जनरल
  • व्हीडीओ
  • आरोग्य
  • कृषी
  • देश विदेश
  • नौकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Rajkiyakatta
No Result
View All Result

भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी पाठवलं उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पत्र

राजकीय कट्टा by राजकीय कट्टा
November 17, 2021
in महाराष्ट्र
0
भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी पाठवलं उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पत्र
0
SHARES
931
VIEWS

राज्यभरात एसटी कर्मचाऱ्यांच्यावतीने राज्य सरकारच्या विरोधात गेल्या अनेक दिवसांपासून संप, आंदोलन केले जात आहे. कर्मचाऱ्यांच्या आंदोलनावरून भाजप व महाविकास आघाडी सरकारमधील नेते टीका टिप्पणी करीत आहेत.दरम्यान आज भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पत्र पाठविले आहे. ‘एसटी कर्मचाऱ्यांचे आत्महत्या सत्र थांबवण्यास पुढाकार घ्यावा त्यांच्या मुलांच्या भवितव्याचा विचार करून एसटी महामंडळाचे शासनात विलिनीकरण या मुख्य मागणीवर त्वरीत तोडगा काढावा’ अशी मागणी वाघ यांनी केली आहे.

भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी पत्रात म्हंटले आहे की, आपल्याला माहित आहे की गेली ५ दिवस एसटी कर्मचा-यांचे आपल्या मागण्यांसाठी राज्यभरात आंदोलन सुरू आहे. पण या आंदोलनाची सरकार दरबारी योग्य ती दखल घेतली जात नाहीये त्यामुळे आंदोलन तीव्र होत चालले आहे. इच्छा असेल तर मार्ग निघतोच पण शिवसेनेचे मंत्री अनिल परब आडमुठेपणा करत व्हिलनच्या भूमिकेत जात आहेत.

सुमारे ३५ पेक्षा जास्त एसटी कर्मचा-यांनी आत्महत्या केलीये त्यांची मुलं पोरकी झालीत पत्नी विधवा झाल्या आहेत.. ही जीवितहानी कशी भरून येणार..? माणसाच्या जीवाची किंमत बॅलन्सशीटवर ठरवली जाणार का…? आयुष्याच्या बॅलन्सशीटमध्ये जगणं महाग आणि मरण स्वस्त झालंय.

दादा, आपण आत्तापर्यंत ज्या विषयात लक्ष घातलं तो यशस्वीपणे तडीस नेला आहे. त्यामुळे आत्ताही आपण या प्रकरणात लक्ष घातलं तर तो सकारात्मकपणे निकाली निघेल याची मला खात्री वाटते. अजून कोणत्या कर्मचा-याने आत्महत्याचे पाऊल उचलण्यापूर्वीच त्यांची मुख्य मागणी एसटी महामंडळाचे शासनात विलीनीकरण व्हावे याची आपण त्वरीत दखल घ्यावी ही अपेक्षा असे चित्रा वाघ यांनी पत्रात म्हंटले आहे.

Previous Post

मध्यप्रदेशातील कॉंग्रेस सरकार पाडण्यामागे अमित शहांचा हात ‘या’ नेत्याने लगावला गंभीर आरोप !

Next Post

…तर बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांना पाच फूट जमिनीत गाडले असते”

Next Post
…तर बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांना पाच फूट जमिनीत गाडले असते”

…तर बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांना पाच फूट जमिनीत गाडले असते"

ताज्या धडामोडी

आमदार नितेश राणेची संजय राऊतांवर अश्लिल भाषेत टिप्पणी

आमदार नितेश राणेची संजय राऊतांवर अश्लिल भाषेत टिप्पणी

by राजकीय कट्टा
May 23, 2022
0

मुंबई | पुन्हा एकदा आमदार नितेश राणे यांनी कसदार संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे. महाराष्ट्रातलं राजकारण काही दिवसांपासून अधिक...

पश्चिम बंगालचे भाजपा खासदार अर्जुन सिंह यांचा तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश

पश्चिम बंगालचे भाजपा खासदार अर्जुन सिंह यांचा तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश

by राजकीय कट्टा
May 23, 2022
0

पश्चिम बंगालमधील बैरकपूरचे भाजपचे खासदार अर्जुंन सिंह यांनी पक्षाला रामराम करत तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. तृणमूल काँग्रेसचे सरचिटणीस अभिषेक...

संभाजी राजेंच्या अडचणीव वाढणार शिवसेना राज्यसभेच्या दोन्ही जागा लढवणार

संभाजी राजेंच्या अडचणीव वाढणार शिवसेना राज्यसभेच्या दोन्ही जागा लढवणार

by राजकीय कट्टा
May 23, 2022
0

मुंबई | राज्यसभेची अपक्ष निवडणूक लढवणाऱ्या संभाजीराजे छत्रपतींनी ४२ मतांची तजवीज केली का? असा सवाल शिवसेना खासदार संजय राऊत यांनी...

“बहिण म्हणून सांगते वसंत भाऊ एकदा काय तो.” रुपाली ठोंबरेचा सल्ला

“बहिण म्हणून सांगते वसंत भाऊ एकदा काय तो.” रुपाली ठोंबरेचा सल्ला

by राजकीय कट्टा
May 23, 2022
0

मतभेद कुठेतरी मनभेदापर्यंत जायला लागले आहेत. ते जाऊ नयेत यासाठी मी प्रयत्न करतोय. पण वेगवेगळ्या माध्यमातून हे दाखवलं जातंय की...

वर्क फ्रॉम होममध्ये व्यस्त असलेल्या मुख्यमंत्र्यांना ओबीसी आरक्षणाबाबत गांभीर्य नाही

शिवसेना आमदाराकडूनच मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या पायलट प्रोजेक्टविरुद्ध एल्गार

by राजकीय कट्टा
May 23, 2022
0

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा पायलट प्रोजेक्ट असलेल्या समृद्धी महामार्गाच्या कामाविरोधात आता शिवसेनेचे एक आमदारच मैदानात उतरले आहेत. समृद्धी महामार्गाच्या कामाच्या...

फसवी योजना मंजूर करणारे फडणवीस आता मोर्चा काढणार, आमदार अंबादास दानवे यांची घणाघाती टीका

फसवी योजना मंजूर करणारे फडणवीस आता मोर्चा काढणार, आमदार अंबादास दानवे यांची घणाघाती टीका

by राजकीय कट्टा
May 23, 2022
0

औरंगाबाद | औरंगाबाद शहरातील पाणी प्रश्न पेटला असतानाच भाजपाकडून आज विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भव्य असा मोर्चा काढला...

  • मुखपृष्ठ
  • राजकारण
  • जनरल
  • व्हीडीओ
  • आरोग्य
  • कृषी
  • देश विदेश
  • नौकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक

© 2021 DK Technos - Provides Technical Suppor Contact Us.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • आरोग्य
  • कृषी
  • जनरल
  • देश विदेश
  • नौकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • व्हीडीओ
  • शैक्षणिक

© 2021 DK Technos - Provides Technical Suppor Contact Us.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In