Tuesday, July 5, 2022
  • Login
Rajkiyakatta
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • राजकारण
  • जनरल
  • व्हीडीओ
  • आरोग्य
  • कृषी
  • देश विदेश
  • नौकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • राजकारण
  • जनरल
  • व्हीडीओ
  • आरोग्य
  • कृषी
  • देश विदेश
  • नौकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Rajkiyakatta
No Result
View All Result

बारावी-सीईटीचे प्रत्येकी 50 टक्के गुण ग्राह्य धरण्याचे विचाराधीन – उदय सामंत

राजकीय कट्टा by राजकीय कट्टा
June 1, 2022
in mumibai
0
बारावी-सीईटीचे प्रत्येकी 50 टक्के गुण ग्राह्य धरण्याचे विचाराधीन – उदय सामंत
0
SHARES
94
VIEWS

पुढील शैक्षणिक वर्षापासून राज्यातील पदवी व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश देताना बारावी आणि | सीईटीच्या प्रत्येकी 50 टक्के गुणांचा विचार करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे ‘सीईटींची संख्याही कमी करून प्रवेशप्रक्रिया 1 जुलैपासून सुरू करण्याचे नियोजन करण्यात येईल, अशी माहिती उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी उच्च शिक्षण संचालक डॉ. धनराज माने उपस्थित होते.

सामंत म्हणाले, ‘विद्यार्थ्यांचे संपूर्ण लक्ष हे सीईटींवर केंद्रित झाले असून, बारावीच्या वर्गांमध्ये विद्यार्थीच बसत नसल्याचे चित्र आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सूचनेनुसार उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एक बैठक घेतली. या बैठकीत व्यावसायिक पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी बारावी आणि सीईटीच्या गुणांना प्रत्येकी 50 टक्के वेटेज देण्याच्या निर्णयापर्यंत आम्ही पोहोचलो आहोत.

तसेच ‘जेईई मेन’ची परीक्षा दोन टप्प्यांत होते. त्याच धर्तीवर विद्यार्थ्यांना गुण स्कोअर करण्याची संधी मिळण्यासाठी पुन्हा एकदा सीईटीची संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. ‘जेईई’ आणि ‘नीट’ परीक्षांच्या पार्श्वभूमीवर यंदाच्या सीईटी परीक्षा ऑगस्टमध्ये होत असल्या, तरी त्यांचा निकाल परीक्षा झाल्याच्या दिवसापासून 10 दिवसांत जाहीर करण्यात येईल, अशी माहिती सामंत यांनी दिली.

‘राज्यातील अकृषी विद्यापीठांच्या कुलगुरूंसोबत झालेल्या बैठकीत सत्र परीक्षा ऑफलाइन घेण्याचा निर्णय झाला. हा निर्णय सर्व कुलगुरूंनी घेतला होता. मात्र, काही ठिकाणी प्रचलित पद्धतीनुसार, तर काही ठिकाणी ऑफलाइन ‘एमसीक्यू’ पद्धतीने परीक्षा होत आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार परीक्षापद्धतीत एकसमानता येण्यासाठी उच्च शिक्षण संचालक डॉ. माने यांनी बैठक घेऊन निर्णय घ्यायचा आहे. राज्यातील विद्यापीठांनीदेखील विद्यार्थ्यांमधील संभ्रम दूर करण्यासाठी परीक्षांबाबत घेतलेला निर्णय राबवावा. परीक्षांचा निर्णय कुलगुरूंनी घेतला असल्याचे सामंत यांनी सांगितले.

Previous Post

ठाकरे सरकार म्हणतं १५ हजार कोटी बाकी, तर केंद्राचा पूर्ण रक्कम देण्याचा दावा

Next Post

त्यांचे घोडे कितीही उधळले तरी जिंकणार आम्हीच! संजय राऊत यांचा भाजपला टोला

Next Post
सरकार  पाडतील तेव्हा देवेंद्र फडणवीसांचे अभिनंदन करू, संजय राऊतांनी लगावला टोला !

त्यांचे घोडे कितीही उधळले तरी जिंकणार आम्हीच! संजय राऊत यांचा भाजपला टोला

ताज्या धडामोडी

कळंब येथे भैरवनाथ खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेस आय.टी.आयला मान्यता-डॉ.प्रतापसिंह पाटील यांची माहिती

कळंब येथे भैरवनाथ खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेस आय.टी.आयला मान्यता-डॉ.प्रतापसिंह पाटील यांची माहिती

by राजकीय कट्टा
July 4, 2022
0

कळंब प्रतिनिधी दि.०३- सध्या कौशल्य विकास व्हावा या दृष्टिकोनातून केंद्र सरकार व राज्य सरकार हे प्रयत्नशील असल्याचे दिसत आहे. त्यांच्या...

अंबेहोळ येथे कृषी दिन मोठ्या उत्साहात साजरा

अंबेहोळ येथे कृषी दिन मोठ्या उत्साहात साजरा

by राजकीय कट्टा
July 2, 2022
0

उस्मानाबाद (राजकीय कट्टा प्रतिनिधी)राज्याचे माजी मुख्यमंत्री मा. डॉ. वसंतराव जी नाईक यांच्या जन्मदिनानिमित्त 01 जुलै हा दिवस मौजे अंबेहोळ तालुका...

पीएसआयपदी निवड झाल्याबद्दल रणदिवे यांचा सारोळा येथे नागरी सत्कार

पीएसआयपदी निवड झाल्याबद्दल रणदिवे यांचा सारोळा येथे नागरी सत्कार

by राजकीय कट्टा
July 1, 2022
0

उस्मानाबाद : तालुक्यातील सारोळा (बुद्रुक) गावचे सुपुत्र प्रवीण उमाकांत रणदिवे यांचा पीएसआयपदी निवड झाल्याबद्दल नागरी सत्कार करण्यात आला. सारोळा येथे...

आ.ज्ञानराज चौगुलेंच्या निषेधार्थ उमरग्यात संतप्त शिवसैनिकांनी काढली रॅली

आ.ज्ञानराज चौगुलेंच्या निषेधार्थ उमरग्यात संतप्त शिवसैनिकांनी काढली रॅली

by राजकीय कट्टा
June 29, 2022
0

उमरगा-उमरगा तालुक्यातील संतप्त शिवसैनिकांनी आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या निषेधार्थ मंगळवारी शहरातून रॅली काढली. या रॅलीचे नेतृत्व माजी तालुका प्रमुख सुरेश...

कन्हेरवाडी येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार..

कन्हेरवाडी येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार..

by राजकीय कट्टा
June 22, 2022
0

कळंब (राजकीय कट्टा प्रतिनिधी)भारतीय जनता पार्टी कन्हेरवाडी यांच्या तर्फे विद्या विकास हायस्कूल कन्हेरवाडी येथे गुणवंत विद्यार्थी व त्यांच्या पालकांचा सत्कार...

कळंब येथील अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाच्या मंजूरीचा मार्ग सुकर-आ.कैलास पाटील

एकनाथ शिंदे यांच्या तावडीतून निसटला सेना आमदार, केला चिखलातून पायी प्रवास..

by राजकीय कट्टा
June 22, 2022
0

उस्मानाबाद : राज्यात सध्या राजकीय ड्रामा पहायला मिळत आहे. शिवसेना नेते तथा मंत्री एकनाथ शिंदे हे शिवसेनेच्या काही आमदारासह सुरत...

  • मुखपृष्ठ
  • राजकारण
  • जनरल
  • व्हीडीओ
  • आरोग्य
  • कृषी
  • देश विदेश
  • नौकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक

© 2021 DK Technos - Provides Technical Suppor Contact Us.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • आरोग्य
  • कृषी
  • जनरल
  • देश विदेश
  • नौकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • व्हीडीओ
  • शैक्षणिक

© 2021 DK Technos - Provides Technical Suppor Contact Us.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In