Saturday, August 13, 2022
  • Login
Rajkiyakatta
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • राजकारण
  • जनरल
  • व्हीडीओ
  • आरोग्य
  • कृषी
  • देश विदेश
  • नौकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • राजकारण
  • जनरल
  • व्हीडीओ
  • आरोग्य
  • कृषी
  • देश विदेश
  • नौकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Rajkiyakatta
No Result
View All Result

शिवजन्मोत्सवानिमित्त कर्तृत्ववान गावकऱ्यांचा सन्मान….

राजकीय कट्टा by राजकीय कट्टा
February 27, 2021
in Uncategorized
0
0
SHARES
31
VIEWS

कळंब (राजकीय कट्टा प्रतिनिधी) -कळंब तालुक्यातील वाकडी (के. ) येथे शिवजन्मोत्सवानिमित्त शिवक्रांती विचार मंचाच्या वतीने विविध क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटविणाऱ्या गावकऱ्यांना विविध पुरस्कार देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले . या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नागनाथ जाधव हे होते. यावेळी प्रमुख व्याख्याते म्हणून अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद गोरे जलमंदिर प्रतिष्ठान चे अजित भैया काळे संभाजी ब्रिगेडचे माजी जिल्हाध्यक्ष अतुल गायकवाड पंचायत समिती उपसभापती गुणवंत पवार, प्रा जगदीश गवळी, तुषार वाघमारे सागर बाराते , श्रुती जाधव पत्रकार ज्ञानेश्वर पतंगे, अशोक शिंदे, गावचे सरपंच परीमळा कोल्हे उपसरपंच तुकाराम कुरूंद बालाजी कोल्हे, आश्रुबा कोठावळे, बालाजी फाटे, पाटील आदी उपस्थित होते.

या कार्यक्रमात विविध क्षेत्रात कर्तृत्व सिध्द करणाऱ्या सुपुत्रांचा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. यात दत्तात्रेय जंगल कोल्हे, तुकाराम कोल्हे, संदीप वाघमारे (यशस्वी उद्योजक ) ,मनिषा लक्ष्‍मण कांबळे (हिरकणी पुरस्कार ) , सोनिया कुरूंद ,संगीता कुरूंद, ज्योती शिंदे, ज्योती रणदिवे (राष्ट्रमाता जिजाऊ, क्रांतीज्योती रमाई पुरस्कार )शारदा भागवत घोळवे (उत्कृष्ट मुख्याध्यापिका), अतुल कोल्हे ( शिवकार्य पुरस्कार), बाबासाहेब रणदिवे (उत्कृष्ट सेवा पुरस्कार ) यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

यावेळी बोलताना शरद गोरे म्हणाले की, शिवरायांचा खरा विचार म्हणजे पाण्याचे सुयोग्य व्यवस्थापन करून ग्रामीण भागातील शेतकरी कष्टकरी वंचित आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे होय . छत्रपती शिवाजी महाराजांनी पाणी व वृक्ष संवर्धनाकडे विशेष लक्ष दिले . शेतकऱ्यांच्या हितासाठी त्यांनी अनेक कल्याणकारी योजना राबविल्या आपल्या सैनिकांनी शेतकऱ्यांची लूटमार करू नये यासाठी आज्ञापत्र काढली आजच्या सरकारने शेतकऱ्यांच्या आत्महत्या होऊ नयेत यासाठी कायम स्वरूपी योजना राबविणे अत्यावश्यक आहे असे मत व्यक्त केले. यावेळी प्रा जगदीश गवळी यांनी शिवरायांचा ढाल तलवारी, जातीपातीच्या पलीकडचा, सामाजिक परिवर्तनाचा लढा समजून घेणे काळाची गरज असल्याचे मत व्यक्त केले. यावेळी प्रा तुषार वाघमारे ,श्रुती जाधव यांची भाषणे झाली . कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन शिव क्रांती विचार मंचाचे अशोक कुरुंद यांनी केले या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी गणेश रसाळ, निखील कुरुंद विशाल कोल्हे, हनुमंत गोरे, सचिन वाघमारे, अनिकेत कोळी, उमेश कुरुंद ,आनंद रणदिवे नितीन रणदिवे , विकी रणदिवे, तानाजी कुरुंद ,गणेश कोल्हे आदींनी हेपरिश्रम घेतले. या कार्यक्रमास गावातील महिला, पुरुष व युवक यांची उपस्थिती लक्षणीय होती.

Previous Post

भारतीय जनता युवा मोर्चाच्यावतीने आत्मनिर्भर भारत मार्गदर्शन धाराशिव जिल्हास्तरीय बैठक संपन्न

Next Post

गॅस दरवाढ विरोधात राष्ट्रवादीचे राज्यभरात केंद्र सरकारविरोधात “चूल मांडा आंदोलन”

Next Post
गॅस दरवाढ विरोधात राष्ट्रवादीचे राज्यभरात केंद्र सरकारविरोधात “चूल मांडा आंदोलन”

गॅस दरवाढ विरोधात राष्ट्रवादीचे राज्यभरात केंद्र सरकारविरोधात "चूल मांडा आंदोलन"

ताज्या धडामोडी

देवेंद्र फडणवीस यांची कार्यपद्धती अजित दादा सारखी-आ.रोहित पवार यांचे गौरवोदगार

देवेंद्र फडणवीस यांची कार्यपद्धती अजित दादा सारखी-आ.रोहित पवार यांचे गौरवोदगार

by राजकीय कट्टा
August 11, 2022
0

rohit मुंबई (राजकीय कट्टा प्रतिनिधी) महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणविस हे अजित पवार यांची कार्यशैली ही आमचे काका विधानसभेचे विरोधी पक्षनेते...

बेकायदेशीर गुंठेवारीप्रकरणी नगर अभियंत्याच्या विभागीय चौकशीचे आदेश -नागेश अक्कलकोटे

बेकायदेशीर गुंठेवारीप्रकरणी नगर अभियंत्याच्या विभागीय चौकशीचे आदेश -नागेश अक्कलकोटे

by राजकीय कट्टा
August 10, 2022
0

बार्शी (राजकीय कट्टा प्रतिनिधी) बार्शी शहरातील ग्रीन झोनमधील बेकायदेशीर गुंठेवारी प्रकरणी चौकशीत दोषी आढळलेल्या नगर अभियंता भारत विधाते यांच्या विभागीय...

नुकसानीच्या तुलनेत जाहीर केलेली मदत अत्यंत तुटपुंजी-आमदार कैलास घाडगे पाटील

नुकसानीच्या तुलनेत जाहीर केलेली मदत अत्यंत तुटपुंजी-आमदार कैलास घाडगे पाटील

by राजकीय कट्टा
August 10, 2022
0

उस्मानाबाद ता. 10-भाजप सरकारने शेतकऱ्यांना जाहीर केलेली रक्कम अत्यंत तुटपुंजी आहे,सत्तेवर आल्यावर शेतकऱ्यांचे हित बघणार असे सांगणाऱ्या सत्ताधाऱ्यांवर जेव्हा प्रत्यक्षात...

मोहोळचे माजी आमदार राजन पाटील यांचे बंड थंडावणार,विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी दिला हा शब्द

मोहोळचे माजी आमदार राजन पाटील यांचे बंड थंडावणार,विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी दिला हा शब्द

by राजकीय कट्टा
August 10, 2022
0

मुंबई (राजकीय कट्टा प्रतिनिधी) मोहोळ तालुक्याचे माजी आमदार राजन पाटील व राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बळीराम साठे हे राष्ट्रवादी पक्ष सोडणार...

आज शिंदे फडणवीस सरकारचा होणार मंत्रिमंडळ शपथविधी

आज शिंदे फडणवीस सरकारचा होणार मंत्रिमंडळ शपथविधी

by राजकीय कट्टा
August 9, 2022
0

मुंबई (राजकीय कट्टा प्रतिनिधी) शिंदे-फडणवीस सरकारचा बहुप्रतिक्षित मंत्रिमंडळाचा शपथविधी आज सकाळी 11 वाजता होणार आहे. यामध्ये आपली वर्णी लागावी याकरिता...

सोलापुरातील चिंचपूरमध्ये उद्धव ठाकरेंचें यश;  सात पैकी सात सदस्य विजयी

सोलापुरातील चिंचपूरमध्ये उद्धव ठाकरेंचें यश;  सात पैकी सात सदस्य विजयी

by राजकीय कट्टा
August 5, 2022
0

सोलापुर: राज्यातली सत्ता हातून गेल्यानंतर शिवसेनेच्या उध्दव ठाकरे गटाचे 7 पैकी 7 सदस्य निवडून आलेत. सोलापूरमध्ये उध्दव ठाकरे यांच्या गटाचं पहिलं खातं...

  • मुखपृष्ठ
  • राजकारण
  • जनरल
  • व्हीडीओ
  • आरोग्य
  • कृषी
  • देश विदेश
  • नौकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक

© 2021 DK Technos - Provides Technical Suppor Contact Us.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • आरोग्य
  • कृषी
  • जनरल
  • देश विदेश
  • नौकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • व्हीडीओ
  • शैक्षणिक

© 2021 DK Technos - Provides Technical Suppor Contact Us.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In